Posts

Showing posts with the label importance of time

वेळ......⏰⏰⏰😊

Image
  वेळ .......⏰⏰😊❤ वेळ येते.....वेळ जाते....... वेळ सर्वांचीच असते..वेळ कधीकधी कोणाचीच नसते... वेळ असते सोबत त्यांच्याच जे वक्तशीर असतात.... वेळ कधीच वाईट नसते ..नसते कधीच वाईटही.... तरीही माणसं वेडी .....दोष वेळेलाच देतात..... वेळ मला कधीकधी जगाच्याच पुढे असल्यासारखी वाटते... वेळ नसते कोणाच्या हातात....कधीच. .. चांगल्या क्षणी वेळ कमी वाटते... दुःखाच्या क्षणी वेळ संपता संपत नाही......! वेळेला सतत धावती वाटते...मन शांत असताना.... वेळ थांबलेली वाटते...मनातला गोंधळ वाढताना... वेळ मित्रासारखी असते...कशीही असली ना तरीही कायम सोबत राहते.... वेळ सेकंद...मिनिट. .तास..वर्षे सगळ्यापलीकडे असते...... महत्त्व वेळेचं..वेळ येऊन गेल्यावरच कळतं... वेळ खरच माणसाला किती गोष्टी दाखवून. ..शिकवून जाते.... वेळ जगणं समृद्ध करते..... वेळ गोड-कडू आठवणींना मागे सोडून जाते...... वेळ जन्म मरणाचंच नाही तर माणसांचही रंग रूप दाखवून जाते.... वेळ जागं करते..... वेळ प्रयत्नशील बनवते.... वेळ  कोणासाठी रिकामी किवा व्यस्त असते ... खरं तर वेळ न्यायानेच पुढे जात असते... वेळ गेलेली परत येत नाही...... असते तेव्हा मात...